Brhamayurved Panchkarma Clinic Kadegaon

Brhamayurved Panchkarma Clinic Kadegaon मणक्यांचे विकारांवर अत्याधुनिक आयुर?

16/08/2024

कोलकाता येथील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ ब्रह्मा आयुर्वेद हॉस्पिटल कडेगांव शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी बंद राहील. रविवारी सकाळी रुग्णांनी फोन करून यावे.

01/10/2022
रक्तमोक्षण शितपित्त व्याधी (Allergy, Urticaria)
30/08/2022

रक्तमोक्षण शितपित्त व्याधी (Allergy, Urticaria)

आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र नसून आयुष्य कसे जगावे याचे देखील शास्त्र आहे.सध्या आम्ही दवाखान्यामध्ये सदाचार न करणाऱ...
14/02/2020

आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र नसून आयुष्य कसे जगावे याचे देखील शास्त्र आहे.

सध्या आम्ही दवाखान्यामध्ये सदाचार न करणाऱ्या लोकांमध्ये काही विशिष्ट आजार लवकर बरे होत नाहीत किंवा फार कष्टाने बरे होतात असे दिसून येत आहे.तसेच काहीही अपथ्यकर आहार किंवा आचरण न करणाऱ्या लोकांमध्ये आजारी पडण्याचं कारण म्हणजे वर दिलेल्या नियमांचे पालन न करणे हेच आहे.

*ब्रह्मायुर्वेद कडेगाव*

मणक्यात गॅप पडलाय ?मणक्याचा आजार म्हणलं की स्पायनोकेअर थेरपी हे समिकरण ज्यांच्या मुळे शक्य झाले त्या आचार्य सुश्रुत याना...
30/03/2019

मणक्यात गॅप पडलाय ?

मणक्याचा आजार म्हणलं की स्पायनोकेअर थेरपी हे समिकरण ज्यांच्या मुळे शक्य झाले त्या आचार्य सुश्रुत याना पाहिले त्रिवार वंदन. आज मी जे आहे आयुर्वेदात मणक्याच्या आजारात मी जे प्राविण्य मिळवलय आज जे अशक्य ते शक्य होतंय ते फक्त आणि फक्त आचार्य सुश्रुतांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथामूळ आज मी जेव्हा एक एक पान वाचतो तेव्हा मला समजत आहे अहो काय ते आचार्य होते आनि काय ते त्याकाळचे मेडिकल फिल्ड आणि त्यांनी त्यात किती रिसर्च केले होते अप्रतिम मी तर त्यातला एकच पार्ट घेतलाय मणक्याच्या आजार आणि अहो आश्चर्य अगदी सेकंदात वेदना बऱ्या होता एक थेरपी केलेला मनुष्य अस होताच नाही की पुढच्या पेशंट ला घेऊन येत नाही कारण एका स्पायनोकेअर थेरपी मध्ये तो एवढा खुश झालेला असतो की त्याच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पायनोकेअर संपल्या नंतर मला दिसतो काल एक रुग्णा कोल्हापुर वरून गुडघे दुखीसाठी आल्या होती त्यांना थेरपी दिली 20 min मध्ये जाताना त्या म्हणाल्या आहो डॉक्टर मी आले तेव्हा मला चालता येत नव्हते मी सगळी दुनिया पालथी घालून झाली होती तुम्ही ही काय जादू केली आयुर्वेद असा पण असतो हे मी पहिल्यांदा बघितले एक रुग्णा तर पूर्ण बरे झाल्यावर मला म्हणाल्या डॉक्टर मी साई बाबांचं नाव घेऊन तुमच्या हॉस्पिटल ची पायरीचढले होते की हा शेवचा दवाखाना काय व्हयचं ते इथंच होऊ दे आणि आज पूर्ण बर झाल्यावर अस वाटतंय साई बाबांनी खरच योग्य ठिकाणी पाठवलंय मला तर वाटत खरोखर ऋषीमुनींचे आशीर्वाद व साई बाबांची कृपा यामुळेच हे शक्य होतंय.

मला एक प्रश्न आजही पडतो जर आयुर्वेद येवडा ग्रेट आहे तर हे शास्र मागे का पडले जर विना साईड इफेक्ट विना टॅबलेट जर काही सेकंद किंवा मिनिटात वेदना बऱ्या होत असतील तर लोक मणक्याचे आजार किंवा गुडघे दुखीला इंजेक्शन का घेतात आणि मला त्रास झाला मी आयुर्वेदाकडे डॉ कडे चलो ही मानसिकता का रुजली नाही मी तर ओपन चॅलेंच देऊन सांगतो जर मणक्याच्या व गुडघे दुखीच्या आजाराला थेरपित नंतर रिझल्ट मिळाला नाही हे होऊच शकत नाही आज हा विश्वास दिलाय सुश्रुतांनी आज त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्या मुळेच आज मी तुम्हाला बरे करू शकतो

कुठले आजार आपन याच्या साहाय्याने बरे करू शकतो आज त्यावर एक नजर टाकू बऱ्याचदा अस होत खूपदा आपल्याला माहीत नसतं आपल्या साठी योग्य कोणती ट्रेटमेंट आपण भलतंच काही तरी करत बसतो व नंतर प्रस्तावा येतो आपण हे आधी का नाही केलं मी तर म्हणतो तुम्ही सगळं करून बघा मग स्पायनोकेअर करा आणि तुम्हाला योग्य वाटेल ती ट्रेटमेंट कॉन्टिन्यू करा कस आहे ना एकदा अनुभव घेतल्या शिवाय काय चांगलं काय वाईट कळत नाही आणि ठेच खाऊन अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही तुम्ही कोणत्या आजाराला स्पायनोकेअर घेऊ शकता हे सांगतो

- मणक्याच्या संदर्भातले सर्व आजार गॅप पडणे नस दबणे गादी सरकणे इत्यादी

- गुडघे दुःखी गुडघ्यात त्यात गॅप पडणे इ.

- खांद्याचे आजार फ्रोझन शोल्डर इ.

- टाचदुखी

- कोपर ,घोटा यांत वेदना होणे

- कंबर मान पाठ दुखणे हाता पायाला मुंग्या येणे इ.

17/02/2019

★*जुनाट सर्दी घालवण्याची एक संधी*★

*आयुष्यात आपल्याला अनेक संधी येतात बऱ्याच वेळा करू की नको यात वेळ निघून जातो व बघता बघता संधी हातातून निघून गेलेली असते एकदा गेलेली संधी परत येईल असं कधीच नाही त्यामुळे आहे त्या संधीच सोन करण आपल्या हातात आहे चला तर बघू आपल्याला कुठली संधी आलीये आणि आपल्याला तीच कस सोन करून घ्याचाय*

ज्या आचार्यांनी आयुर्वेद लिहिला त्यांना माहीत होते लोक त्यांना जगण्याचे घालून दिलेलं नियम पाळणार नाही त्यामुळे त्यांना आजार होणार व ते हळू हळू शरीरात मुरत जाणार व कायमस्वरूपी ते शरीरात घर करून बसणार व ते सतत त्रास देत राहणार त्यातीलच एक आजार म्हणजे जुनाट सर्दी मग आता या पेशंट नि सारखे औषधे घेत राहायचे का ? याचे सोल्युशन त्या काळी त्यांनी काढून ठेवले होते व ते ग्रंथात लिहून ठेवले ते म्हणजे वमन मग त्यांनी वमन करण्याचा योग्य काळ लिहून ठेवला तो म्हणजे वसंत ऋतू वर्षभर साठलेला कफ हा वरश्यातून एकदा योग्य वेळी शरीरातून बाहेर काढायला त्यांनी सांगितलंत आहे तो कफ की एकदा शरीरातून बाहेर गेला की परत तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही यामुळे शरीरात होणारे कफाचे सगळे आजार नाहिशे होतात उदा.खाज येणे, सोरायसीस ,ब्लड प्रेशर ,डायबेटीस,वजन वाढणे,कोंडा या कफचाच एक आजार आहे तो म्हणजे जुनाट सर्दी हे पंचकर्म फेब्रुवारी ते एप्रिल पर्यत उन्हाची स्थिती बघून करता येते वमन या महिन्यांतच का करावे याचे कारण आहे जस तूप थिजलेलं असताना वाटीतून काढणे अवघड असते तेच त्या ऐवजी ते पातळ असेल तर लगेच काढता येते मग तसच हा कफ थंडी जाऊन ऊन पडत असताना वितळतो मग या वितळलेल्या अवस्थे मध्ये असतो मग त्याला आताच काढले पाहिजे आयुर्वेदाने तर तसे वमन दर वर्षी करायला सांगितले आहे पण आपण एकदा जरी केले तरी एवढे फायदे मिळतात तर दर वर्षी केले तर आपन किती निरोगी राहू माझे गुरु तर म्हणता दर वर्षी वमन केले तर डायबेटीस होतच नाही येवडी काय ती त्या वामनाची महती डायबेटिस आणि वमन याबद्दल सांगायचे झाल्यास माझ्या गुरूंनी बायबेटिस मध्ये वमन देऊन इन्सुलिन बंद करणे यावर शोथनिबंथ लिहिलाय मागे 2 वरश्यपूर्वी एक शिक्षक शुगर 350 एक वमन केले आजही शुगर 150 असो आज आपण बोलतोय वमन व सर्दी या विषयावर सर्दी चे किती तरी पेशंट वमन करून कायमचे बरे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये केले आहेत एक मुलगी वय 23 दर वर्षी दम्याचा त्रास ऍडमिट करावं लागतं असे 1 वमन केलं 60%त्रास कमी झाला आता दर वर्षी वमन करते त्रास काहीच नाही आयुर्वेद मध्ये ती जादू आहे फुपुसाची कमी झालेली कार्यष्मता याने वाढते दम्या सारखा आजार बरा होतो एक वमनाने सर्दी दमा याचा विषय संपला अशी किती तरी पेशंट माझ्याकडे बरी होऊन गेलीत ती सर्व जण अशी होती की सगळे करून वैतागलो म्हणून आयुर्वेदाकडे आलो मला सांगा येवड शेवटच्या स्टेप ला येण्यापेक्षा जर पहिल्या स्टेज ला आले तर कश्याला एवढा त्रास सहन करावा लागेल पण आपल्या डोक्यात हे जात नाही ते केरळ मध्ये काही झाल की पाहिले आयुर्वेद ट्रीटमेंट मग बाकीची मग हे आपल्याकडे का नाही आपण जुनाट विचार सारणीतून बाहेर यायला तयार नाही मला सांगा आज हा लेख वाचणाऱ्या किती लोकांना माहीत होते जुनाट सर्दी कायमची जाते वामनाने दमा बारा होऊ शकतो डायबेटीस मध्ये इन्सुलिन कट होऊ शकते नव्हतं ना ? आपण रुटीन लाईन सोडून कधी विचारच केला नाही तुम्हाला एक सांगतो आज तुम्हाला वारंवार सर्दी होतेय उद्या त्याचे रूपांतर कायमच्या सर्दी मध्ये होणार त्याचे पुढे जाऊन ते दमा या आजारात रूपांतर होणार आणि दम्याचा अटॅक येऊन तुम्ही त्यात मारणार ते त्रिकालाबाधित सत्य आहे आयुर्वेद तुम्हाला यातून वाचवू शकतो आजपर्यंत ठीक आहे तुम्हाला माहीत नव्हते आता माहीत झाले आहे तुम्ही जागे व्हा व आपल्या जीवलागलाही जाग करा या भारत देशातील आपल्या बांधवाना सुखकर व निरोगी आयुष्य देण्यासाठी मी बांधील आहे तुम्ही यात आपले योगदान द्या

07/02/2019

सध्या धकाधकीचे व अल्पसे मिळणारे आयुष्य कसे जगावे हे आपल्याच हातात आहे.
आरोग्याची हेळसांड करून रोज ब्लड प्रेशर, डायबेटीस च्या गोळ्या खाऊन जगायचं की उत्साही, आनंदी, आरोग्यमय जगायचं हे आपणच ठरवूया.
संपत्तीच्या मागे लागून शरीरसंपत्ती गमावणे कितपत योग्य आहे???

शुभ प्रभात
*ब्रह्मायुर्वेद कडेगाव*

20/12/2018

कडेगाव येथे संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
"स्त्रियांचे आरोग्य" या विषयावर मार्गदर्शन करताना वैद्य मंगेश चव्हाण (दास)

चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार चहात बुडवून खाल्ली बि...
15/12/2018

चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना
धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना
सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार
चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार
मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या
चवीसाठी खाल्ल्या दोन खोब-याच्या वड्या
योगासने करायची मग झाली वेळ
पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ
व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून
जेवणासाठी घेतले गरम वडे तळून
मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम
मनःशांतीसाठी केला थोडा आराम
संध्याकाळ होताच जॉईन केले जिम
घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम
वजन घटण्यासाठी चालत गेले घरी
डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी
दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हंटले
इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले
कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे
वजनकाटा चुकला कसा? 🤔 मला पडले कोडे!

थोडक्यात काय तर पथ्य न पाळता वजन कमी करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बारीक होणे स्वप्नवतच राहते.
योग्य पंचकर्म उपचार व पथ्य पाळल्यास वजन तर निश्चितच कमी होते व पुन्हा वाढत देखील नाही.

BRHAMAYURVED KADEGAON.

Address

Near Bus Stand, Opposite Barve Hospital Kadegaon
Kadegaon
415304

Telephone

+918446640100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brhamayurved Panchkarma Clinic Kadegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Brhamayurved Panchkarma Clinic Kadegaon:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category